Monday, November 9, 2020

सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.२२

 सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.२२


1. भारतातील पहिल्या टपाल तिकिट संग्राहक ब्युरोचे संस्थापक कोण आहेत?

Answer: जाल कपूर


2. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहेत?

Answer: मुंबई


3. भारत सरकारने १९६० साली कोणत्या ठिकाणी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेची स्थापना केली?

Answer: पुणे


4. भारत व चीन यांच्यामधील १९६२ वर्षीचे युद्ध कोणत्या रेषेच्या क्षेत्रात झाले?

Answer: मॅकमोहन रेषा


5. भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हणतात?

Answer: डाॅ.एम.एस.स्वामीनाथन


6. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले?

Answer: 14


7. वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा कोणी केली होती?

Answer: इंदिरा गांधी


8. इन्शुलिन या संप्रेरका अभावी कोणता रोग होतो?

Answer: मधुमेह


9. मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी केली?

Answer: कावसजी दावर


10. 1917 मध्ये रशियात कोणती क्रांती झाली होती?

Answer: साम्यवादी क्रांती

No comments:

Post a Comment

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...